गरिबातल्या गरीब माणसाला महा विकास आघाडी सरकारने जगणे मुश्किल आहे कोरुना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णवाहि केवर अहोरात्र सेवा देणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांना मागील सहा महिन्यापासून पगार नाही मात्र त्यांच्याकडे फुकट घर देण्यासाठी पैसा आहे ये हे महाविकासआघाडी आंधळा आणि बहिरा सरकार आहे त्यांनी लवकरात लवकर सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असं मत माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
Category
🗞
News